अभिषेक चे दुर्लक्ष होताच अजयने घेतला होता ऐश्वर्या चा किस..

आपल्या सर्वाना हे माहीत आहे की अभिनेता अजय देवगन कोणी छोटा अभिनेता नसून तो बॉलिवूडमधील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. अजय देवगणचा वेगळा असा परिचय देण्याची गरजच नाहीये. तो चित्रपटांतून ,आपल्या पात्रातून कोट्यावधी लोकांच्या मनावर तो राज्य करतो आहे. फिल्मी दुनियेत अजय चर्चेत तर राहतोच परंतु अजय देवगणचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे.

त्याचे वयक्तिक जीवणाबद्धल बोलायचे झाले तर त्याचे अनेक अभिनेत्रींनसोबत प्रेम प्रकरण ऐकायला मिळतील. अफेयरबद्दल बोलायचे तर अजयचं अफेअर रवीना टंडनसोबतही होतं. रवीना आणि अजयच्या अफेअरच्या बातम्या इतक्या वाढत गेल्या होत्या की अजयला मीडिया पुढे स्वतःला थांबावं लागलं होत. त्यानंतर या नंतर अजयचे नाव करिश्मा कपूरशीही जोडले गेले होते. काही काळानंतर ते दोघेही वेगळे झाले.

एका शो दरम्यान अजयने ऐश्वर्याला केला होता कि-स,बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय तर सर्वानाच माहीत आहे. लग्नापूर्वी ऐश्वर्याचे सलमान सोबत असलेले अ-फे-यर्स देखील सर्वाना माहीतच असतील. परंतु एकेकाळी अजय आणि ऐश्वर्या देखील एकमेकांचे खूप जवळ होते.

मिळालेल्या माहितीनुसार, खाकी, हम दिल दे चुके सनम, रदनकोट या चित्रपटात ऐश्वर्यासह अशा अनेक चित्रपटानंतर ही जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि अजय एका खास शो दरम्यान भेटले होते. अजय देवगणने या कार्यक्रमात ऐश्वर्याला आपल्या हातांमध्ये मि-ठीत ध-रुन ठेवले होते.

दुसरीकडे, काजोल आणि अभिषेक आपापसात बोलण्यात व्यस्त झाले. अजय ऐश्वर्याजवळ होता. अभिषेक आणि काजोलचे अजय आणि ऐश्वर्याकडे दुर्लक्ष होते. अभिषेक आणि काजोलचे जेव्हा अजय आणि ऐश्वर्यकडे लक्ष गेले तेव्हा जे दिसले ते पाहून त्यांना मोठा ध-क्का-च बसला होता.

हे दृश्य पाहून शोमध्ये उपस्तीत सर्व लोक अचंबित होऊन विचारात पडले होते. त्यावेळी अजय देवगन आणि ऐश्वर्या कि-स करत होते, परंतु नंतर जेव्हा पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्या फोटोग्राफरला ज-बाबदार धरण्यात आले होते. मा-ध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगल्यानंतर अजय आणि ऐश्वर्या म्हणाले की असे काहीच घडले नाही. यात सर्व चूक फोटोग्राफरची आहे.

‘हम दिल दे चुके सनम’ सुपरहिट झाला होता. तसेच या चित्रपटाची गाणीही चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये त्यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी, ऐश्वर्या राय बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी, सलमान खान आणि अजय देवगन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन दिले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.